Wednesday, 6 January 2016

परकीय गुंतवणूक व महाराष्ट्र.

महाराष्ट्र हे देशी व विदेशी गुंतवणूकदारांचे सर्वात पसंतीचे राज्य  आहे . सर्वच राज्ये गुंतवणूकदारांना  आकर्षित  करण्याचे व सर्वात जास्त गुंतवणूक आपल्याचकडे झाल्याचे दावे करत असली तरी खरी स्थिती असोचेम या उद्योगांची शिखर संघटने च्या अहवालातून स्पष्ट होते. यात महाराष्ट्र सातत्याने  आघाडीवर असतो . 
याचे महत्वाचे  कारण म्हणजे महाराष्ट्रात असलेली पायाभूत  सुविधांची उपलब्धता यात प्रामुख्याने रस्ते,पाणी ,वीज व कुशल मनुष्यबळ यांचा समावेश होतो. याहून महत्वाचे म्हणजे  राजकीय व सामाजिक स्थिरता . कारण  कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी  गुंतवणूकदार त्याच्या पैश्यची व जीविताची हमी यांचा विचार करतो . 

 महाराष्ट्रात विविध शैक्षणिक संस्थांचे जाळे  पसरलेले आहे  त्यामुळे उद्योगांना कुशल मनुष्यबळ सहज उपलब्ध होते . याच बरोबर कायदा व सुव्यवस्था राखणे ,सूट-सुटीत कर प्रणाली या मुळेही उद्योजक इकडे आकर्षित होतात . 

 खरे तर महाराष्ट्राचा आकार हा एख्याद्या युरोपीय राष्ट्रा एवढा आहे. तेव्हा आता राज्याने GDP ,Per  -Capita -Income , व उत्पादन यांची त्यादृष्टीने 'लक्षे ' ठेवायला हवीत 

CO-OPERATION MOVEMENT... SOLUTION FOR SUICIDES IN VIDHARBHA.

आज विदर्भातील आत्महत्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला हादरुन टाकले आहे, खरे तर येथील माती साधन संपत्तीने समृद्ध आहे ,येथील काळ्या सुपीक मातीत  कापसाचे  व  संत्राचे चांगले पीक निघते ,पावसाचे प्रमाण सुद्धा समाधानकारक आहे , देशातील महत्व्याच्या शहर व् इतर भागांशी विदर्भ well connected  आहे. तरीही येथील शेतकरी आत्महत्या करत आहे याचे कारण  म्हणजे शेतीवर आधारित उद्योगधंदे व नेतृत्वाचा अभाव। 

पश्चिम महाराष्ट्राचे उदाहरण घेतल्यास लक्षात येते की सहकराने येथे कायापालट केला आहे ,दूध उद्योग ,साखर उद्योग ,सूत  गिरण्या यातून शेतकऱ्यांना योग्य 'मोल' व इतरांना  रोजगार मिळाला आहे.  हे  सुद्धा बरचसा भाग दुष्काळी  असतांना .!!

विदर्भाचा विकास व्ह्यायचा  तर सहकाराशिवाय तरणोपाय नाही , दूध ,कापूस व संत्रा आधारित उद्योग धंद्यांना येथे मोठी  संधी आहे.स्वातंत्र्योत्तर काळात बराच काल व सध्या ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद विदर्भाकडे आहे.यातून विकासाची संधी साधली जावी हीच अपेक्षा ..!! 

FUTURE OF FREE BASICS..!!

सध्या  भारतात FACEBOOK  च्या ' FREE BASICS ' ची जोरदार चर्चा आहे  यातून भारतात फ्री इंटरनेट ची मुहूर्तमेढ  जाईल असा FACEBOOK चा दावा आहे तर टीकाकार 'येणाऱ्या काळात कोणताही स्पर्धक तयार  होऊ नये यासाठी FACEBOOK ने केलेली तरतुद  आहे' अशी टिपण्णी करत आहेत . 

खरे तर असा प्रयत्न याआधी ही FACEBOOK ने ,'ZERO RENTAL ' च्या नावाखाली केला होता , यात FACEBOOK ,WHATSAPP ,इत्यादी  WEBSITES चा कितीही वापर केला तरी कोणतेही शुल्क आकारले जाणार नव्हते .अगदी मोफत !!! पण  खरी गोम तर इथेच  आहे. म्हणजे कंपनी सांगेल तीच WEBSITE बघायची इतर WEBSITES चा वापर करायचा  तर   जास्त शुल्क लागेल . 

इंटरनेट हे एक मुक्त व प्रभावी जाळे  आहे , याला देश,धर्म,शिक्षण असे कोणतेही  बंधन नाही . कोणताही व्यक्ती आपले विचार ,कल्पना इथे मांडू शकतो , एखादा व्यावसायिक अधिकाअधिक लोकां पर्यंत  याच  माद्यमातून पोहचू शकतो . FACEBOOK हि इंटरनेट च्या याच  वैशित्यांचा वापर करून विश्वव्यापी बनले . आता मात्र त्याला सीमित करू पाहत  आहे . 

Monday, 28 December 2015

This is Not A Maharashtra...!!! This Is A "Maratha-Nation".

The dominance :




 In the context of the state’s history, Marathas have always been equated with the warrior caste Kshatriya, and they have dominated state politics. Of Maharashtra’s 17 chief ministers since it became a state in 1960, 10 have been Marathas, including first CM Yashwantrao Chavan. Over nearly that entire period, more than half of all MLAs the state has elected have been of that community. 


“Almost 50 to 55 per cent of educational institutions — undergraduate and postgraduate, medical and engineering — across the state are controlled by leaders who represent the Maratha community. Of 200-odd sugar factories, the base of the state economy, 168 are controlled by Marathas. Of district cooperative banks, 70 per cent are controlled by Marathas as directors, chairman or panel members.” 





IN POLITICS

 18 CMs in Maharashtra so far 10 of them Marathas:

 Yashwantrao Chavan, Vasantdada Patil, Babasaheb Bhosale, Shivajirao Patil Nilengekar, Sharad Pawar, Shankarrao Chavan, Narayan Rane, Vilasrao Deshmukh, Ashok Chavan, Prithviraj Chavan 


8 non-Marathas were: 

Marotrao Kannamwar, P K Sawant (caretaker CM), Vasantrao Naik, A R Antulay, Sudhakarrao Naik, Manohar Joshi, Sushil Kumar Shinde ,Devendra Phadnis.

50% or thereabouts, representation in the assembly. From 1962 to 2004, 1,336 of of 2,430 MLAs elected have been Marathas. In the 2009 polls that elected the current assembly, 135 of 288 MLAs were Marathas.

Tuesday, 22 December 2015

सुसंवादाची गरज …!!

भारतीय समाज हा विविध धर्म व जात समूहांनी बनलेला आहे . भारतीय राज्य घटनेने विविध धार्मिक व भाषिक अल्प संख्यकां च्या व एकूण च प्रत्येक भारतीयाच्या हक्कांची कोणत्याही प्रकारचा भेद भाव होऊन पायमल्ली होणार नाही अशी काळजी घेतली आहे. सर्व नागरिकांना समान दर्जा दिला असून प्रत्येकाला विचार व धर्म स्वातंत्र्य दिले आहे.   तरीही भारतात धार्मिक हिंसाचाराच्या घटना  घडतच असतात, याकडे  "त्या " केवळ राजकीय फायद्या साठी घडवल्या जातात असे म्हणून आपण दुर्लक्ष्य नाही करू शकत. धर्माच्या नावाखाली जरी या घडवून आणल्या जात असल्या तरी एक गोष्ट लक्ष्यात घेतली पाहिजे ती म्हणजे धार्मिक  दंगली प्रामुख्याने निम-शहरी  व मोठ्या शहरातील गरीब वस्तांमध्ये , कि ज्या अनेक दशन्कांपुर्वी वसलेल्या आहेत , कि जेथील लोक पिढ्यान-पिढ्या सोबत राहत आहेत असे लोक एक-मेकांच्या जीवा वर उठतात हे कशाचे द्योतक आहे??   एक लोकशाही देश म्हणून लोकशिक्षण करण्यात आपण कमी पडतोय कि इतिहासातील घटनांचा  राग आज सुद्धा लोकां मध्ये आहे?? तसे जर असेल तर लोकशिक्षणा बरोबर हि जबाबदारी  लेखक विचारवंतांबरोबर राजकार्ण्यांवर सुद्धा येते ,कारण जर तात्कालिक परिस्थिती व त्याचा सध्याच्या परिस्थितीशी नसलेली सुसंगतता लोकांना पटवून द्यावी लागेल . सुसंवादाची  गरज …!!

Tuesday, 8 December 2015

वेगळा विदर्भ...??

महाराष्ट्र ची ताकत खच्ची करायचा हा डाव आहे .यावर महाराष्ट्रातील राजकीय पक्षांची सहमती अशक्य आहे .शंभर पेक्षा जास्त हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती काय फक्त मुंबई महाराष्ट्रात यावी यासठी दिली नवती तर ती अखंड मराठी भाषिक एक व्हावा यासाठी होती .महाराष्ट्र पासून वेगळे झाल्यास विदर्भावर हिंदी भाषिक राज्य करतील . आज मुंबई काय आणि पुणे काय GUJRAT मधील कोणतेही शहर विकासाच्या बाबतीत या दोन शहरांना टक्कर देऊ शकत नाही हि वस्तुस्थिती आहे .